दैनिक. दिव्यमराठी मध्ये आलेली बातमी वाचून तर खूप छान वाटले की भाळवणी ते वाशिंबे पर्यंत doubling पूर्ण झाले आहे, पण माझ्या माहितीने असं काहीपण झालेले नाही कामच पूर्ण वेगाने चालू नाहीये तिथे पूर्ण झाले असे दैनिकात बातमी आहे, कोणी सांगू शकेल का? ही बातमी किती खरी आहे.